💥 शाहिद जवानांना विनाशस्र कोणी पाठवलं


💫 भारत-चीन सैन्यांमधील झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर शाहिद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने पाठवले कोणी ? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

💁‍♂️ राहुल गांधी म्हणाले -

▪️ चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे.

▪️ शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवले ? यासाठी जबाबदार कोण ?.

▪️ यावेळी राहुल गांधी यांनी याअगोदरच भारत-चीन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती.

📌 दरम्यान, केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे.

Someone sent weapons to the martyred soldiers