पेरलं मात्र उगवलं नाही, त्या भागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; आ. धस


Beed Reporter 

खरिपाचं बोगस बियाणे निघाल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाले आहेत. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

याचसाठी भाजप आ. Suresh Dhas हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आक्रमक झाले आहेत. पेरलं मात्र उगविलं नाही अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलीय.

परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही Company वर साधा गुन्हाही दाखल झाला नाही. प्रशासन आणि सरकार नेमकं काय करतय आसा सवाल आ. Suresh Dhas यांनी उपस्थित केलाय.

ज्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्या त्या भागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी Suresh Dhas यांनी सरकार कडे केलीय.